हे वाचल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही..... माता रमाई आंबेडर यांची प्रकृती ठीक नव्हती बाबासाहेब परदेशात जाणार होते. माता रमाई यांना क्षय रोग हा आजार जडला होता रमाईची तब्बेत बरी व्हावी म्हणून डॉ. नी वातावरणात बदल करण्यास सांगितले होते. म्हणून बाबासाहेबांनी माता रमाई ला वराळे मामा याच्याकडे जाण्यास सांगितले . वराळे मामा मुलांचे वसतिगृह चालवत होते. बाबासाहेबांना वाटले वसतिगृहातील मुलांना पाहून त्यांना बर वाटेल . रमाई वराळे मामाच्या वसतिगृहात पोहचल्या पण तिथे त्यांना भयाण शांतता वाटली मुलांचा आवाज ऐकू येत नव्हता . न राहून रमाईनी वराळे मामा ला विचारले . मामा हे मुलांचे वसतिगृह आहे ना वराळे मामा हो म्हणाले, मग इथे मुलांचा किलबिलाट ऐकू येत नाही. मुले खेळताना बागडताना दिसत नाहीत . त्यावर वराळे मामा म्हणाले काय सांगू शासनाचा निधी येण्यासाठी दोन दिवसात येईल , पण वसतिगृहात मुठभर अन्न नाही आज तर मझ्या घरची चूल देखील पेटली नाही. हे ऐकुन त्या स्तब्ध झाल्या त्यांचे डोळे पाणावले होते. दशा पाहुनी त्या भुकेल्या जीवाची द...
गीतकार सोमेश्वर सिरसाट मो. 8087948366/9324540468