मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

someshwar sirsat लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आश्रुंच्या धारा

या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुंच्या या धारा शोधीती पावसाला फाटल्या रानाला शब्द फुटलेला पावसाच्या वाटेवरी डोळा हा दिपलेला झोपडीच्या माझ्या दारी आहे ...

Aaino Ke Shahar Mai || आईनों के शहर में || Someshwar Sirsat

    आओ लेकर के चला हूं में सबको आईनों के शहर में इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें  और चलते फिरते देखे हैं मैंने मुर्दे यहां जहां पर अब मुझे यहां कोई  इंसान नजर नहीं आता   अन्याय को सहना ये इंसान का लक्षण नहीं होता और मुर्दों को इस बात का कुछ असर नहीं होता मैं उन मुर्दों को उनकी चला हूं सूरत को दिखाने इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें  और भेड़ियों को देखा मैने जब नेता के भेस में देश को लुट रखा इन्होंने अब खादी के भेस में उन भेड़ियों को चला हूं उनका ही तारुख कराने  इंसान समझते हैं जो खुदको उन्हें आईना दिखानें   सोमेश्वर सिरसाट...                                            

सोमेश्वर सिरसाट

 

Tu hi jindagi meri sad song / तू ही जिंदगी मेरी

Tu hi jindagi MERI. तू ही ज़िंदगी मेरी   गीत :- Someshwar Sirsat तुझे ही तो, चाहा है, दिलसे तू ही है, बंदगी मेरी तुझे तो मांगा है रबसे तू ही है आशिकी मेरी तुझ बिन मै जिऊ कैसे तू ही तो है जिंदगी मेरी सही ना जाए ये अब तो ये तड़प बेचैन रातो की मुझे पागल बना देगी तू चाहत हैं मेरे दिल की बस तुझे ही तो चहता हूं तू ही तो है सादगी मेरी सारी खुशियां मिले तुझको तू मलीका है ख्वाबों की चाहे जो भी सजा दोगी ख्वाइश तुमको पाने की जनाजे को अब मेरे कभी ना जरूरत होगी तेरी   पागल थी जो ना समझी तेरी इस दिल चाहत को छोड़के ना जावो मुझको अभी तो जाना है तुझको तेरी हर मन की ख्वाइश  को कर दूंगी मै   अब पूरी

शायरी की कुछ अलग पेशकश

१) अपनी तकदिर खुद बना  किसी की राह ना कर। उडान तो भर लेगा पगले पहिले होसला तो बुलंद कर। २) सोच में डूबा हूं गजब ये दुनिया की रफ़्तार देखकर। धन खोज रहे है इन्सानियत छोड़कर और भगवान धुंड रहे है ‌‌मॉ बाप छोड़कर। ३) कोई कितना के क्यू ना  अमीर बने पेट से जादा कभी खा  नहीं सकता। और  मरने के बाद अपना धन  कभी साथ नहीं ले जा सकता। ४) गम तो यूं ही आता रहेगा जिन्दगी में मगर अपने लक्ष को ऎसे बुलंद करना। की गम भी डर जाए  तुम्हारा हॉसला देखकर। ५) काटे जिस दिन  बिखरे मिले रास्ते में तो समझ लेना  मंजिल के करीब पोहाच  गए हो

गजब दुनिया

सोच मै डुबा हूं ! गजब ये दुनिया की रफ्तार देखकर ! दौलत धुंड रहे है ! इंसानियात छोडकर !         और भगवान धुंड रहे है माँ बाप छोडकर !

Image Someshwar Sirsat

           Image Someshwar Sirsat

तलवार महाराची

गर गर फिरली भिमा कोरेगावी तलवार ही महाराची भिमा नदि काठी कापली शेंडी ती पेशव्याची पोलादी र छाती आमुची चाल ही वाघाची गाडीली ती सत्ता आम्ही भट बामनाची क्रांती संग्रामास ...

नजर

नजरेला नजरेची लागली नजर काळजाला माझ्या ही भिडली नजर शर्मेने झुकते तर सन्मानाने उठते ही नजर वार नजरेवर नजरेने करते ही नजर भल्या भल्या शस्ञाला फेल करते ही नजर जेव्हा प्रेमाच्या मैदानी लढते ही नजर कभी हसाती है ! तो कभी रूलाती है नजर खेल नजरोका जाने वही नजर ! आखो ही आखो मै जाने क्या कह जाती है ! बिना कुछ बताये सब कह जाती है! भाषा ओ नजरो की जाने वही    ...नजर

Lord Buddha

इतिहास

इतिहास आज आपन थोडा इतिहास चाळून पाहूया.प्रत्यक गोष्टीमध्ये बहूजन समाजाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो.आता आपन सत्याग्रहाचे उदा., घेउ,मिठा शिवाय माणूस जगू शकतो.पण पाण्या शिवाय माणूस जगूच शकत नाही. मग मला सांगा मिठाचा सत्याग्रह मोठा कि पाण्याचा.. ? मिठासाठी पर्यायी वस्तू उपलब्ध आहेत.तशी पाण्यासाठी कोनतीही पर्यायी वस्तू उपलब्ध नाही. मग मिठाचा सत्याग्रह का मोठा..? मला म्हणायच आहे तूम्हाला समजलच असेल. मानसाला माणूस पण मिळवून दिले बाबासाहेबांनी राष्ट्रपिता माञ गांधी.        द्रोनाचार्याची गोष्ट तूम्हाला माहीतच आहे. राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा अर्जुन पुरस्कार देण्याची प्रथा भारत सरकारने १९६१ मध्ये सुरू केली. ३ लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. द्रोनाचार्याची गोष्ट तूम्हाला माहीतच आहे. एकलव्याला द्रोनाचार्याने आपला शिष्य बनविन्यासही नकार दिला होता. परंतू एकलव्यामध्ये जिद्द होती  धर्नुविद्या शिकण्याची, आणि त्याने ती पूर्ण केली. ज्या वेळेस एकलव्याने एका कुञ्याच्या तो...

निय वादन

निय वादन काया राम नि बंद करी बाधा तरी ताले पाझर फुटनाच नही आणि  आम न वादन च कव सपन नहीं पोरि साठे फूले स नि काढयात बरयाच शाडा पण  तयासले  कव शिकसन भेटनच नही आणि  आम न वादन च कव सपन नहीं कितला वहीगयात खैरलांजि सारखा  हत्या कांड  कितला निरपराधीस ना गयात बळी तयासले कधी नाय भेट नाच नहि आम न वादन च कव सपन नहीं घडिनात  कितला भिमा कोरेगाव तरी पाठ मा खंजिर खूपसानि सवय आ जून गयिच नहीं  आम न वादन च कव सपन नहीं

निळे वादळ विचार महामानवांचे

निळे वादळ    सोमेश्वर सिरसाट काळ्या रामाची बंद केली बाधा तरी त्याला पाझर फुटलाच नाही  आणि आमच वादळ कधी संपलच नाही मूलींसाठी काढल्या फुलेंनी कित्येक शाळा पण त्यांना कधी शिक्षण भेटलच नाही      आणि आमच वादळ कधी संपलच नाही कित्येक झाले खैरलांजी सारखे हत्याकंड कित्येक निरअपराधांचे गेले बळी त्यांना कधी न्याय भेटलाच नाही     आणि आमचे वादळ कधी संपलच नाही घडले कित्येक भिमा कोरेगाव तरी पाठीत खंजीर खूपसण्याची यांची सवय आजून गेलीच नाही      आणि आमचे वादळ कधी संपलच नाही रत्काचा थेंब न सांडवता लढनारे, आणि राज्यघटने सारखे देशाला दान देनारे भिमराव यांना समजलेच नाही  आणि आमचे वादळ कधी संपलच नाही

आश्रुच्या या धारा

या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुंच्या या धारा शोधीती पावसाला फाटल्या रानाला शब्द फुटलेला पावसाच्या वाटेवरी डोळा हा दिपलेला झोपडीच्या माझ्या दारी आहे सावकार बसलेला सोमनाथ या कथेला प्रश्ऩ हा पडलेला सरकार झोपलेला डाव संपलेला आवसाच्या या राती डोळा हा मिटलेला आसा-कसा हा माझ्या जिवनाचा खेळ झाला.... सावलीही साथ सोडी आजच्या या प्रसंगाला या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुच्या या धारा शोधीती पावसाला....

मी शेतकरी

        भारताला स्वातंञ्य मिळुन जवळपास ७० वर्ष पुर्ण होत आहेत.पण भारतीय शेतकरी अजुनही पारतंञ्यात आहेत. भारतक्रुषी प्रधान देश आसला तरी,भारतीय शेतकय्रांना आजुनही स्वातंञ्य नसल्याचे दिसून येते. तूम्ही म्हणाल हा व्यक्ती वेडा-बिडा तर झाला नाही ना" काहीही बोलतोय,, पण हे खर आहे भारतीय शेतकरी आजून पारतंञ्यात आहे.तूम्ही म्हणाल हे कसे काय ? तर बघाशेतकरी आपले पीक चांगले यावे या करिता राञं दिवस धडपड करीत असतो.थंडी,पाऊस, ऊन आणि वारा याचेही त्याला भान नसते. पीक चांगले यावे म्हणून राञं दिवस तो आपल्या जिवनाची पर्वा न करता रक्त आटवत असतो,आणि त्यामध्ये होणाय्रा नैसर्गिक हानी ओला दुष्काळ,सूखा दुष्काळ तर त्याच्या नशीबी पूजलेला असतो.आणि दुष्काळ पडला की न विलाजाने त्याला सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते.निसर्गाने साथ दिली नाही की कर्जाचे ओझे वाढतच जाते आणि तो कर्ज बाजारी होत जातो. शेतीसाठी लागलेला खर्च सूद्धा त्या शेतीतून मिळत नाही मग सावकाराचे कर्ज कूठून देनार हा प्रश्न त्याला पडतो. मूलांच्या शिक्षणाची फी न भरू शकल्यामुळे त्याच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते.आणि नविलाजाने त्याच्या...

जय किसान

भारताला स्वातंञ्य मिळुन जवळपास ७० वर्ष पुर्ण होत आहेत.पण भारतीय शेतकरी अजुनही पारतंञ्यात आहेत. भारतक्रुषी प्रधान देश आसला तरी,भारतीय शेतकय्रांना आजुनही स्वातंञ्य नसल्याचे दिसून येते. तूम्ही म्हणाल हा व्यक्ती वेडा-बिडा तर झाला नाही ना" काहीही बोलतोय,, पण हे खर आहे भारतीय शेतकरी आजून पारतंञ्यात आहे.तूम्ही म्हणाल हे कसे काय ? तर बघाशेतकरी आपले पीक चांगले यावे या करिता राञं दिवस धडपड करीत असतो.थंडी,पाऊस, ऊन आणि वारा याचेही त्याला भान नसते. पीक चांगले यावे म्हणून राञं दिवस तो आपल्या जिवनाची पर्वा न करता रक्त आटवत असतो,आणि त्यामध्ये होणाय्रा नैसर्गिक हानी ओला दुष्काळ,सूखा दुष्काळ तर त्याच्या नशीबी पूजलेला असतो.आणि दुष्काळ पडला की न विलाजाने त्याला सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते.निसर्गाने साथ दिली नाही की कर्जाचे ओझे वाढतच जाते आणि तो कर्ज बाजारी होत जातो. शेतीसाठी लागलेला खर्च सूद्धा त्या शेतीतून मिळत नाही मग सावकाराचे कर्ज कूठून देनार हा प्रश्न त्याला पडतो.  मूलांच्या शिक्षणाची फी न भरू शकल्यामुळे त्याच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते.आणि नविलाजाने त्याच्यावर सूद्धा तीच वेळ येते....